तसा हा कार्यक्रम होऊन खूप दिवस झाले आहेत. मग आजच त्याबद्दल का लिहावेसे वाटले? लहान मूल घराबाहेर जाऊ नये म्हणून दरवाजात लाकडी फळी लावली जाते…च्यायला शब्दांचेही तसेच आहे. डोक्यात किडा वळवळत असतो, पण कसली तरी अज्ञात फळी आडवी येते, मग शब्द अडतात. आता मात्र फळी ओलांडून शब्द अखेर बाहेर आलेत. तर म्हाराजा, ही कथा आहे सावंतवाडीतील मडकईकरांची. मालवणी कवितेतील ही “दादा”गिरी आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्याच राजकीय पक्षाची याबद्दल कसलीही तक्रार नाही. दादा यांच्या ‘सुरंगेचो वळेसार’ या मालवणी कविता संग्रहाचे दणकेबाज प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईत…
Read More | पुढे वाचाDay: June 7, 2025
विकसित कृषी संकल्प अभियान | Developed Agriculture Resolution Mission
विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत आज जानवली गावठणवाडी येथे व महिला बचत गट,शेतकरी यांना बाबतच माहिती तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती चे विविध फायदे यांचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित जानवली गावचे विद्यमान उपसरपंच श्री.सन्माननीय किशोर राणे श्री.मनोज ब्राम्हणे शास्त्रज्ञ मत्स्यविभाग, मुंबई श्री.भास्कर काजरेकर शास्त्रज्ञ कृषिकेंद्र किर्लोस, श्री. विलास सावंत कृषिकेंद्र किर्लोस, श्री. विनायक पाटील आत्मा संस्था, श्रीमती प्रिया निरवडेकर उप कृषिधिकारी,श्रीमती पी. पी. तांबे सहाय्यक कृषि अधिकारी तसेच जानवली गावठणवाडीतील शेतकरी तसेच महिला बचत गटातील महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
Read More | पुढे वाचा