श्री स्वामी समर्थ – अक्कलकोटचे परम पूज्य संत श्री स्वामी समर्थ, ज्यांना अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील एक महान सद्गुरू जनमानसातील एक दैवी अवतार. ते भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यांच्या अद्भुत कृपेने व चमत्कारांनी लाखो भक्तांना अध्यात्मिक मार्ग दाखवला. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे त्यांच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण आज पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. श्री स्वामी समर्थांचे आगमन श्री स्वामी समर्थ यांचे मूळ स्वरूप व जन्म रहस्यमय आहे. असे मानले जाते की १९व्या शतकात ते प्रकट झाले व काशी, रामेश्वर, पुरी, हरिद्वार अशा अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली. अखेरीस ते अक्कलकोट…
Read More | पुढे वाचा