महाराष्ट्रातील मुंबई गोवा महामार्गावर वसलेले एक १२ वाड्यांचे सुंदर गाव जे कोकणातील केंद्रस्थानी असलेल्या कणकवली तालुक्यात नव्हे तर अगदी कणकवली सीमेलगत नजीकचेच गाव म्हणजे जानवली पंचक्रोशीतच नाही तर अगदी मुंबई-गोवा प्रसिद्ध असलेली ताटाची जत्रा, दिव्याची जत्रा अथवा कणकवली स्वयंभू मंदिराच्या त्रिपुरारी पौर्णिमेची टिपराची जत्रेनंन्तर येणारी पहिलीच जत्रा अर्थात जानवली गावची “ताटाची जत्रा” आज दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी असून भाविकांची अलोट गर्दी आज पहावयास मिळते. जानवली गावात देव लिंगेश्वर व देवी पावणाईचे वार्षिक हे दर वर्षी देवदिवाळीच्या दरम्यान सुरु होते साधारण कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला देव स्थळांवर जायला सुरुवात होते.…
Read More | पुढे वाचा